स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उद्या शुक्रवारी (दि. २५) २३ वी ऊस परिषद होत आहे. येथील विक्रमसिंह मैदानावर होणाऱ्या ऊस परिषदेतील निर्णयाकडे शेतकऱ्यांसह कारखानदारांचे लक्ष लागून राहिले आहे. ...
Third Alliance in Maharashtra News: बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजीराजे छत्रपती यांनी एकत्र येत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीने काही मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत. ...
हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये गेल्यावर शांत झोप लागते असे म्हटले होते. ते आता शरद पवार यांच्यासोबत गेले आहेत. याबाबत विचारले असता शेट्टी म्हणाले की, पवार त्यांना म्हणाले असतील मी आतून तिकडचाच आहे. त्यामुळे इकडेही शांत झोप लागायला हरकत नाही. ...