शहराला वारणा नदीतून शुद्ध पाणी वाद न करता मिळावे, अशीच माझी स्पष्ट भूमिका आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या संघर्षातून काहीच साध्य होणार नसून, समोरासमोर बसून, चर्चा करून तडजोडीअंती ...
गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी आपल्याशी संपर्क साधला, यावेळी त्यांची आणि माझी अहमदाबादमध्ये चर्चा झाली. तत्कालीन काँग्रेसचे सरकार हे भ्रष्टाचारी आणि शेतकरी विरोधी असल्याच्या मुद्यावरून त्या सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वांनी एकत्रित ये ...
" देशात मोदी सरकार सत्तेत येऊन 4 वर्षे झाली, मात्र याच काळात शेतकर्यांचे डोक्यावरील कर्ज 5 लाख कोटीने वाढले", असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली. ...