कल्याण लोकसभा पूर्वीपासून भाजपाची होती. भाजपाचं इथं काय चालत नव्हते तेव्हा आनंद दिघेंनी हा मतदारसंघ खेचून घेतला. परंतु आता भाजपा वरचढ होताना दिसतेय असं मनसेने म्हटलं. ...
उल्हासनगरला ज्याप्रमाणे राज्य सरकारने पॉलिसी आणली, तशाच प्रकारची पॉलिसी याही शहरातील इमारतींसाठी वापरली जावी, असे मत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मांडले. ...