भिवंडी : शहरातील वाडारोड,कल्याणरोड आणि ठाणारोडला जोडणाऱ्या स्व.राजीवगांधी उड्डाणपुलाला पडलेले भगदाड दुरूस्त करण्याचे काम नुकतेच पुर्ण झाले असुन तब्बल पंधरा दिवसांनंतर उद्या शुक्रवारी या पुलावरून नियमीतपणे वहातूक सुरू होणार आहे. या उड्डाणपुलाचे आयुष्य ...
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची सुटका करण्यात यावी. यासाठी तामिळनाडूमधील सत्ताधारी एआयएडीएमके पक्षाच्या सरकारकडून राज्यपालांकडे शिफारस करण्यात येणार आहे. ...
भाजपा प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी बॅनर लावल्याने राजकीय वाद उफाळून आला आहे. तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी दिल्लीत प्रमुख चौकांसह भाजपाच्या मुख्यालयाबाहेर बॅनर लावले आहेत. ...