अश्वनी लोहानी यांनी एअर इंडियाचे चेअरमन असताना हा प्रस्ताव रेल्वेसमोर ठेवला होता. मात्र त्यावेळी रेल्वेकडून कोणतंही सकारात्मक उत्तर किंवा प्रतिसाद आला नव्हता. आता जेव्हा अश्वनी लोहानी स्वत: रेल्वे बोर्डाचे चेअरमन झाले आहेत, तेव्हा त्यांनी एअर इंडियान ...
देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानी यांच्यातील प्रवासाचे अंतर अधिक जलदगतीने पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज झाली आहे. मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस या नव्या गाडीची सोमवारी ‘ट्रायल रन’ घेण्यात आली. ...