Operation lotus in Maharashtra soon: राज्य सरकारची कामगिरी समाधान कारक नाही हे सगळ्यांच दिसतंय. लोकांनाही भाजपचंच सरकार हवंय. मुंबई महापालिकेत भाजप १२१ जागा जिंकणार, असे आमदार राज पुरोहित यांनी दावा केला आहे. ...
मुंबईत बस्तान बसविलेल्या बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी आसामप्रमाणेच मुंबईतही राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा कायदा (एनआरसी) लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ...