Raigad: उरण एसटी बस स्थानकातून १६ मार्गावरील दररोज २० ते २२ हजारांहून प्रवासी वाहतूक होत आहे.मात्र प्रवासी वाहतूकीत वाढ झाली असताना मात्र बस स्थानकात पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांचा घसा कोरडा पडतो आहे. ...
रायगड किल्ल्यावर यावर्षी ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. गडावर २ जूनला तिथीनुसार, तर ६ जूनला तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होणार आहे. ...
आविष्कार अविनाश येळवंडे असे मुलाचे नाव आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सावरदारी गावातील येळवंडे कुटुंबीय व मित्रपरिवार पर्यटनासाठी दिवेआगर येथे आले होते. ...