Bharat Gogawle: छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे आमच्या जीवावर मुख्यमंत्री झाले आहेत. असे मत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केले आहे. ...
ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत ही घरे असणार असून, नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सोमवारी झालेल्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीच्या कार्यक्रमात कोकण मंडळाच्या लॉटरीची घोषणा करण्यात आली. ...