रायगड जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यांना पावसाने सर्वाधिक झोडपून काढले. त्यामध्ये प्रामुख्याने अलिबाग, मुरुड, उरण, श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्याचा समावेश आहे. ...
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील मायणी या गावातील संजय पवार व त्यांच्या भावाच्या कुटुंबांना वाळीत टाकल्याप्रकरणी पेण पोलिसांनी एकूण १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गतवर्षी अशाच प्रकारे वीजपुरवठा खंडित होत असल्याने संतप्त नागरिकांनी वीज वितरणच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. ...
गेल्या चार दिवसांपासून झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील शेतजमिनींना चांगलीच ओल आल्याने शेतकरीवर्गाची भातपेरण्याची कामे गतिमान झाली आहेत. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ५० टक्के भात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ...
सीआरझेड कायद्याचा भंग करून बेकायदा बांधकाम करणाऱ्या तब्बल ६६ जणांवर दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी अलिबागचे प्रांताधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी संबंधित पोलीस ठाण्यांना दिली आहे. ...