आंतराष्ट्रीय स्तरावर अतिसंरक्षीत वन्यजीव प्रजाती म्हणून घोषित ‘मांडुळ’या दोन तोंडांच्या सापांची तस्करी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील तिघांना रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाने अटक केली आहे. ...
युती शासनाने कोंढाणे धरण सिडकोला हस्तांतरित केले आहे. हे धरण कर्जत तालुक्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. त्याचे पाणी कर्जत तालुक्यालाच मिळाले पाहिजे या मागणीसाठी मुंबई येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सादर केली आहे. ...
मांडवा आणि रेवस ही रायगड जिल्ह्यातील प्रवासी वाहतुकीसाठी सर्वात व्यस्त असणारी बंदरे आहेत. फरक इतकाच आहे की, मांडवा बंदरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक प्रवास करतात, तर रेवस बंदरातून सर्वसामान्य चाकरमानी प्रवास करताना दिसून येतात. ...
दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. कि ल्ल्यावरील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाचे छप्पर पावसाळ्यात उडाले आहे. ...
तडे गेलेल्या या जेटीकडे लक्ष देण्यास सागरी विकास विभागाला वेळ नसल्याने दोन वर्षांपासून वापराविना पडून आहे. यामुळे स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
दिघी पोर्ट व्यवस्थापनाकडून कामगारांना नेहमीच सापत्न वागणूक दिली जात आहे. आता दिघी पोर्ट प्रशासनाने ७५ कामगारांचे दोन महिन्यांचे फरकबिल व दिवाळी सानुग्रह अनुदान (बोनस) थकवून ठेवले आहे. ...
उरण परिसरात समुद्रकिनारी आणि निसर्गाच्या कुशीत केगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत माणकेश्वर मंदिर आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला दरवर्षी वार्षिक यात्रा भरते व तेथे दीपमाळ व मंदिरावर असंख्य दिवे लावून दीपोत्सव साजरा केला जातो. ...