महाराष्ट्रात यंदा पर्जन्यमान कमी झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे सगळीकडे चारा टंचाई निर्माण होऊ शकते. शासनच्या आकडेवारीनुसार १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असून यामुळे तीव्र चारा टंचाई भासू शकते. ...
पेणच्या वाशी व वडखळ विभागातील २७ गावे ४३ वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या ३० कोटी खर्चाच्या पाइपलाइन टाकण्याच्या कामांचा शुभारंभ शेकाप आ. धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत झाला. ...
वाळूउपसा करण्यास असलेली बंदी झुगारून महाड शहराजवळ महामार्गालगत असलेल्या गांधारी नदीच्या पात्रात दररोज शेकडो ब्रास वाळूचा बेकायदेशीर उपसा केला जात आहे. ...
रायगड जिल्ह्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजवित असलेल्या १२ गुणवंतांचा गुरुवार, ३ जानेवारी ‘लोकमत’ रायगड कार्यालयाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त सत्कार करण्यात येणार आहे. ...
लोकमत रायगड वर्धापन दिनानिमित्त, जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या अलिबाग या जन्मगावी, जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील एनसीसी, एनएसएस व कनिष्ठ महाविद्यालयातील १००० विद्यार्थ्यांकरिता ‘लष्करी ध्यासाचा सिक्सपॅक’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्य ...
पेण तालुक्यातील रखडलेल्या बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांबरोबर धरणाच्या बांधावर चर्चा करून पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. ...
गोवर, रु बेला लसीकरण अभियानात रायगड जिल्ह्यात शुक्रवारअखेर जिल्ह्यातील पाच लाख ४१ हजार ३३६ बालकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली आहे. ...