जिल्ह्यातील समुद्रकिनारी स्थानिकांसह पर्यटकांनीही धूलिवंदनला एकमेकाला रंग लावून सण साजरा केला. या वेळी समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन सर्वच रंगीबेरंगी झाले होते. ...
Raigad News: मागील २५ वर्षांपासून राज्यातील सात कोस्टल जिल्ह्यांतील गावांचे गाव नकाशेच अस्तित्वात नसल्याने लाखो पारंपरिक मच्छीमारांची परवड झाली आहे.पर्यावरणाचीही मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. ...