Raigad News: उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पुणे-मुंबईसह राज्यभरातील पर्यटक रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर दाखल झाले आहेत. त्यामुळे अलिबागसह जिल्ह्यातील विविध समुद्रकिनारे व पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. ...
Raigad: गेला महिनाभर रायगडमध्ये उन्हाचा पारा चाळीशीच्या घरात होता. त्यामुळे रायगडकरांनी माठाबरोबर जारच्या पाण्याला पसंती दिली होती. मात्र, जारच्या पाण्यामुळे आजार उद्भवत असल्याने पुन्हा माठांना मागणी वाढली आहे. माठ शंभर रुपयांपासून साडेचारशे रुपयांपर ...
Raigad News: वेळेची बचत करणारा प्रवास म्हणून मुंबई गेटवे ते मांडवा या प्रवासाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो. मात्र पावसाळा सुरु होणार असल्यानं या जलमार्गावरची प्रवासी वाहतूक सेवा तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. ...