रायगड जिल्ह्यातल्या पालकमंत्रिपदावरून सुरू झालेला वाद आता विकोपाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष वाढतच चालला आहे. ...
पालकमंत्रिपद न मिळाल्याने होणारे आरोप हे राजकीय हेतूने केलेत. तटकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा हा कट आहे असा आरोप राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केला. ...
Mumbai News: विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेचे (कॉरिडॉर) भूसंपादन जवळपास तीन महिने लांबणीवर गेले आहे. कर्ज अथवा कर्जरोख्यांच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी राज्य सरकारची हमी अद्याप मिळाली नसल्याने या प्रकल्पाच्या भूसंपादनाचा मार्ग बिकट झाला आहे. ...
Sunil Tatkare Vs Bharat Gogawale: माझ्या २० वर्षांच्या राजकीय जीवनात माझ्यावर अनेक निराधार आरोप झाले. त्यांचे पुढे राजकारणात काय झाले हे सगळ्यांनी पाहिले आहे, असा टोला खा. सुनील तटकरे यांनी शिंदेसेनेच्या नेत्यांचे नाव न घेता लगावला होता. यावर भरत गोग ...
Uran News: गेल्या ३८ वर्षांच्या संघर्षानंतरही वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघालेला नाही. याच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी मुलाबाळांसह समुद्रात उतरून बुधवारी पहाटे ३ वाजल्यापासून जेएनपीए समुद्र चॅनल रोखून धरल ...
Sunil Tatkare News: केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या उद्योग विभागांतर्फे रायगड जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणारा दिघी औद्योगिक वसाहत प्रकल्प माणगाव-दिघी परिसरात उभारला जाणार आहे. ...
Bird flu: चिरनेरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ‘बर्ड फ्लू’विरोधात रविवारपासून सुरू केलेली मोहीम आटोपती घेतली. बर्ड फ्लूची साथ रोखण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून दोन दिवसांत १,२३७ कोंबड्या नष्ट केल्या आहेत. ...