Raigad News: रायगड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धन या पर्यटन क्षेत्रांच्या विकासासाठीचे प्रस्ताव केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’ (तीर्थयात्रा कायाकल्प आणि अध्यात्मिक संवर्धन अभियान) योजनेत समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठविण्याचे ...
राज्यातील दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात महायुतीत त्यावरून अंतर्गत कुरघोड्या सुरू असल्याचे दिसत आहे. ...
वाढते औद्योगिकीकरण, शेतमजुरांची कमतरता आणि भात शेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न अशा अनेक कारणांमुळे रायगड जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. ...
Manoj Jarange Patil News: पुढील १०० वर्षे समाजबांधवांना उपयुक्त असेल, असे मराठा आरक्षण मिळवून देणार, अशी गॅरंटी देत, देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठा समाजावर अन्याय होतच राहणार, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. ...