महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस ब्राम्हणी येथून सोमवारी (दि.२४) पासून सुरू झाला. सोमवारी सकाळीच शेतक-यांनी यादीचे वाचन करण्यासाठी गावात गर्दी केली होती. आॅनलाईन कर्जमाफीची यादी प्रसिध्द होताच शेतक-यांनी फटाके वाजवून एकमेंकांना पेढे भरुन ...
मुळा धरणात मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृतदेह तब्बल २५ तासांनी पाण्याबाहेर काढण्यात यश आले. पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव नानासाहेब रघुनाथ जाधव (वय-३५, रा. ठाकरवाडी) असे आहे. ...
पाटबंधारे खात्याने नियोजन केल्यामुळे मुळा धरणाच्या इतिहासातील ४८ वर्षात रब्बी आवर्तनात निचांकी पाण्याचा वापर झाला आहे. उजव्या कालवा बंद झाला असून के वळ ३ हजार २७० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. ...
मुळा धरणाचा डावा कालवा शनिवारी सकाळी बंद करण्यात आला. उजव्या कालव्यातून ११०७ क्युसेकसने पाण्याचे आवर्तन सुरू आहे. सद्यस्थितीत धरणात २१ हजार २९८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. ...
अनुदानातून वगळण्यात आलेल्या चंदन शेती करणा-या शेतक-यांना अखेर दिलासा मिळाला आहे. आता सातबारा उता-यावर चंदनाची नोंद केली जाणार आहे. याबाबत कृषिमंत्री दादा भुसे यांनी सचिवांना आदेश दिला आहे. ...
राहुरी शहरातील भरवस्तीमध्ये गुरुवारी (दि.१३ फेब्रुवारी) मध्यरात्री बिबट्याने मुक्त संचार केल्याचे एका सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाले आहे. यामुळे नागरिकात घबराटीचे वातावरण आहे. ...
सायकलवरून फिरून घरोघरी पुस्तक पुरवित फिरते वाचनालय राबविणारे हराळ यांच्या घरात आजही दोन हजार दुर्मिळ पुस्तकांचा खजिना आहे़. याशिवाय त्यांनी सुरू केलेल्या जिजामाता ग्रंथालयात तब्बल पंधरा हजार पुस्तके आहेत. ...
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील औषधी व सुगंधी वनस्पती पाहण्यासाठी अमेरिका, इस्त्राईलसह भारतातून अभ्यागत येतात़. १९९१ मध्ये सुरू करण्यात आलेल्या औषधी प्रकल्पात दुर्मिळ वनस्पती असून राज्यातील सर्वात मोठा हा प्रकल्प असल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. ...