देशात प्रत्येक माल बनविणारा त्या मालाची किंमत स्वत: ठरवतो. परंतु, शेतकरी असा एक घटक आहे की, त्याला त्याने पिकविलेल्या मालाची किंमत ठरवता येत नाही. ही वस्तुस्थिती बदलण्यासाठी कृषि मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली भारतातील २५ लाख लोकसंख्या असणा-या २५ शहरा ...
येत्या काही वर्षात शेतीतील ड्रोनचा वापर वाढला जाईल. त्यातून शेतक-यांना पिकांचा सर्व्हे, पीक नुकसानीची अचूक माहिती शेतक-यांना मिळविता येणार आहे, असे मत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वेंकट मायंदे यांनी मांडले. ...
डॉक्टर बा.बा तनपुरे सहकारी साखर कारखान्याने कामगारांचे ५० महिन्यांचे पगार थकविले आहेत. उपासमार सहन करणा-या कामगारांना दिलासा मिळावा म्हणून कामगाराचा मुलगा निखील चंद्रकांत कराळे यांनी दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून हस्तक्षेप ...
दहा वर्षाची गॅरंटी असताना द्राक्ष मंडपाच्या तारा अवघ्या चार वर्षात जमीनीवर कोसळल्या. त्यामुळे रशियाला द्राक्ष निर्यात होत असतानाच आदल्या दिवशी द्राक्षाचा मंडप कोसळला. त्यामुळे शेतकऱ्याचे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले. ...
मनमाडवरून तिसगाव (ता. पाथर्डी) येथे जाण्यासाठी वाहन मिळाले नाही. त्यामुळे पायी प्रवास सुरु केला. देसवंडी (ता. राहुरी) येथे पाहुण्यांकडे गेल्यानंतर खंडागळे यांना बघताच पाहुण्यांनी हातांनी खुणावत येथून लवकर निघून जा, असा इशारा केला. त्यामुळे प्रवास करू ...
मुळा धरणाचा पाणीसाठा खालवत आहे. बंद पडलेल्या वांबोरी चारीचे आवर्तन पुन्हा सुरू झाले आहे. चारीची दुरुस्ती झाली असली तरी आणखी सहा दिवस आवर्तन सुरू राहणार आहे. ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राहुरी तालुक्यात पेट्रोल पंपावर डिझेल व पेट्रोल बंद झाल्याने शेतीतील कामे ठप्प झाली आहेत. पेट्रोलसाठी शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली होती. ...
राहुरी फॅक्टरी येथील शिवबा प्रतिष्ठान प्रवाशांच्या मदतीला धावत आहे. नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावरून ये-जा करणाºया भुकेल्या प्रवाशांना प्रतिष्ठानतर्फे भोजन दिले आहे. २१ मार्चपासून रोज हा उपक्रम राबविला जात आहे. रोज सातशे लोकांना भोजन दिले जात आहे. ...