मुळा धरणाच्या उजव्या कालव्याखालील आवर्तन ४७ व्या दिवशीही सुरू आहे. आतापर्यत साडेसहा हजार दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. ८० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. ऊस लागवडीमुळे पाण्याचा वापर वाढल्याचे सांगण्यात येत असले तरी सदोष चा-यामुळे सर्वत ...
महाराष्ट्र राज्याचे कृषी विषयक ऊर्जा धोरण तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शेतक-यांच्या शेती पंपांना नवीन कनेक्शन देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधां संदर्भात नियोजन करण्यात आले असल्याची माहिती ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांन ...
राहुरी येथील संत गाडगे महाराज आश्रम शाळा येथील निवारागृहातील मध्यप्रदेश राज्यातील २३ जण तर उत्तरप्रदेश राज्यातील १५ जणांना गुरुवारी सायंकाळी विशेष रेल्वेने स्वगृही पाठवण्यात आले. ...
राहुरी शहरात मंगळवारी (दि.५मे) दुपारी पोलिसांनी तळीरामांवर लाठीचार्ज केल्याने एकच धावपळ उडाली. जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचा भंग केला म्हणून राहुरीचे तहसीलदार एफ.आर. शेख यांनी तीन दुकानांना सील ठोकले. ...
देशात प्रत्येक माल बनविणारा त्या मालाची किंमत स्वत: ठरवतो. परंतु, शेतकरी असा एक घटक आहे की, त्याला त्याने पिकविलेल्या मालाची किंमत ठरवता येत नाही. ही वस्तुस्थिती बदलण्यासाठी कृषि मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली भारतातील २५ लाख लोकसंख्या असणा-या २५ शहरा ...
येत्या काही वर्षात शेतीतील ड्रोनचा वापर वाढला जाईल. त्यातून शेतक-यांना पिकांचा सर्व्हे, पीक नुकसानीची अचूक माहिती शेतक-यांना मिळविता येणार आहे, असे मत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वेंकट मायंदे यांनी मांडले. ...
डॉक्टर बा.बा तनपुरे सहकारी साखर कारखान्याने कामगारांचे ५० महिन्यांचे पगार थकविले आहेत. उपासमार सहन करणा-या कामगारांना दिलासा मिळावा म्हणून कामगाराचा मुलगा निखील चंद्रकांत कराळे यांनी दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून हस्तक्षेप ...
दहा वर्षाची गॅरंटी असताना द्राक्ष मंडपाच्या तारा अवघ्या चार वर्षात जमीनीवर कोसळल्या. त्यामुळे रशियाला द्राक्ष निर्यात होत असतानाच आदल्या दिवशी द्राक्षाचा मंडप कोसळला. त्यामुळे शेतकऱ्याचे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले. ...