राज्यातील चारही विद्यापीठांकडून नवनवीन वाण, नवनवीन तंत्रज्ञान प्रसारित केले जात आहे. कोरोनामुळे सध्याच्या परिस्थितीत शेतकºयांचे प्रश्न वाढलेले आहेत. कृषी तंत्रज्ञान प्रसारासाठी शास्त्रज्ञांनी प्रसार माध्यमांचा प्रभावीपणे वापर करावा, असे मत महात्मा ...
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. परवा रात्री दहा वाजता या रुग्णाला ताप आल्याने अहमदनगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती राहुरी तालुका आरोग्य अधिकारी ...
भाडोत्री रूमचे तीन हजार रुपये भाडे थकले म्हणून मालकाने भाडेकरुचे सामान जप्त केले आहे. १६ मे रोजी राहुरी शहरात ही घटना घडली. या घटनेने भाडेकरुला रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. यामुळे भाडेकरुने २३ मे रोजी पोलिसात धाव घेवून आपली कैफियत मांडली आहे. ...
महाराष्ट्रात खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने केली आहे. खरीप हंगामासाठी लागणारी खते व बियाणे पुरेशा प्रमाणात आहेत. शेतकरी बांधवांनी कमी लागवड खर्चात जास्तीत जास्त दर्जेदार शेतमालाची निर्मिती करावी. शेतक-यांच्या शेतावर बियाणे उपलब्ध करुन देणार आहोत, ...
एकीकडे कोरोनाची लढाई प्रशासन लढत आहे. दुसरीकडे मात्र क्वारंटाईन केलेल्या दोन कुटुंबातील तब्बल १४ सदस्यांनी धूम ठोकल्याची घटना राहुरी तालुक्यात उघडकीस आली आहे. यात बीड जिल्ह्यातील एका कुटुंबाचा समावेश आहे. ...
शासन बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजना आणणार आहे. या योजनेद्वारे शेतक-यांना सक्षम बनविणार आहोत. गटशेती तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सेंंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणार आहोत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी ...
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पुन्हा दुसरे आवर्तन सोडण्याचा निर्णय रविवारी (दि.१० मे) दुपारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार सोमवारपासून पुन्हा दुसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे. ...
मुळा धरणाच्या उजव्या कालव्याखालील आवर्तन ४७ व्या दिवशीही सुरू आहे. आतापर्यत साडेसहा हजार दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. ८० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. ऊस लागवडीमुळे पाण्याचा वापर वाढल्याचे सांगण्यात येत असले तरी सदोष चा-यामुळे सर्वत ...