रब्बी हंगाम हा ऑक्टोबर ते मार्च एप्रिलपर्यंत असतो. यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पिकांची पेरणी केली जाते. तर उन्हाळा लागण्याच्या वेळेस अर्थात मार्च-एप्रिलला हे पिक काढले जाते. Read More
e pik pahani महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना विविध योजना तसेच पिकांच्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर पोहचविण्याचा दृष्टीने सुरु करण्यात आलेली हि एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे. ...
रब्बी हंगामातील पिकांची काढणी तसेच मळणी सुरु झाली आहे. मळणी यंत्र वापरताना अपघात टाळण्यासाठी सुरक्षित मळणी करण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे ते पाहूया. ...
e pik pahani कऱ्हाड तालुक्यातील कोळे वनपरिक्षेत्रात वन्य प्राण्यांकडून रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले आहे. या नुकसानभरपाईसाठी वन विभाग सज्ज आहे. ...
Rabbi Crop Harvesting : पीक उत्पादनाच्या दृष्टीने कुठल्याही पिकाच्या पेरणीला (Crop Sowing) जेवढे महत्त्व असते, तेवढेच महत्त्व पिकाच्या काढणीलाही असते. ...