रब्बी हंगाम हा ऑक्टोबर ते मार्च एप्रिलपर्यंत असतो. यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पिकांची पेरणी केली जाते. तर उन्हाळा लागण्याच्या वेळेस अर्थात मार्च-एप्रिलला हे पिक काढले जाते. Read More
हरभरा हे रब्बीतील एक महत्वाचे पीक आहे. त्यामुळे योग्य पाणी व्यवस्थापन हरभरा पिकासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. याचअनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत हरभरा पिकाला पाणी देण्याच्या योग्य वेळा आणि पद्धतीची सविस्तर माहिती. ...
Maharashtra Rabi Season : राज्यात यंदाच्या रब्बी हंगामाला उशिरा सुरुवात झाल्याचा स्पष्ट परिणाम पेरणी क्षेत्रावर दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्याचा तिसरा आठवडा संपत असतानाही पेरणीचा वेग अपेक्षेपेक्षा मंदावलेला आहे. ...
Agriculture News : जगभरातल्या ५० पेक्षा जास्त देशातल्या बियाणे उद्योगातल्या प्रतिनिधींचा सहभाग असलेली आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'एशियन सीड काँग्रेस २०२५' ची सांगता झाली. ...
ऐन रब्बी हंगामाच्या कालावधीत सप्टेंबर महिन्यात सलग पाऊस पडत गेल्यामुळे शेताशिवारात पाणी साचल्याने वापसाअभावी रब्बी ज्वारीची पेरणी तब्बल एक महिना खोळंबली होती. ...
Isapur Dam : यंदाच्या अतिवृष्टीमुळे इसापूर धरण १०० टक्के भरलं असतानाही रब्बी हंगामासाठी आवश्यक असलेली पाणीपाळी अद्यापही सुरू झालेली नाही. नोव्हेंबर अखेर येऊनही पाटबंधारे विभागाकडून कोणतेच नियोजन न आल्याने हजारो हेक्टर शेती कोरडी पडण्याची शक्यता निर्म ...