रब्बी हंगाम हा ऑक्टोबर ते मार्च एप्रिलपर्यंत असतो. यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पिकांची पेरणी केली जाते. तर उन्हाळा लागण्याच्या वेळेस अर्थात मार्च-एप्रिलला हे पिक काढले जाते. Read More
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, तसेच ग्रामीण विकास मंत्री, शिवराज सिंह चौहान यांनी कृषी क्षेत्राच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एका उच्च-स्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. ...
Pulses Market : राज्यभरात अतिवृष्टीने खरीप हंगामाची वाट लावली आहे. कडधान्यांच्या पिकांवर सर्वाधिक फटका बसल्याने मूग, उडीद आणि मटकीच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान तर झालेच, पण आता ग्राहकांनाही महागाईचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. (P ...
Rabi Crop Advisory : यंदा पावसाळ्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे महाराष्ट्रात शेतजमीन व पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने नागपूर व अमरावती विभागीय कृषी विभागाला येत्या रब्बी हंगामात लागवडीसाठी उपाययोजना स ...