रब्बी हंगाम हा ऑक्टोबर ते मार्च एप्रिलपर्यंत असतो. यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पिकांची पेरणी केली जाते. तर उन्हाळा लागण्याच्या वेळेस अर्थात मार्च-एप्रिलला हे पिक काढले जाते. Read More
Chickpea Diseases Management : रब्बी हंगामात जिल्ह्यातील हरभरा पीक धोक्यात येत आहे. जमिनीत अधिक आर्द्रता, अपुरी बीजप्रक्रिया आणि बदलत्या हवामानामुळे हरभऱ्यावर बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांचा तीव्र प्रादुर्भाव दिसू लागला आहे. खुजा, मुळकूज आणि मर या त ...
Katepurna Dam : काटेपूर्णा धरण प्रशासनाने अखेर रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला असून, सुमारे ८,३२५ हेक्टर शेतीला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाण्याच्या तुटवड्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र धरणातून स ...
Sorghum Pest Control : राज्यात ज्वारी पेरणी सध्या सुरू आहे. त्यात आता अळीच्या प्रकोपाने शेतकरी चिंतेत आहेत. अनेक भागांत अळीचे प्रमाण झपाट्याने वाढत असून २५ ते ३० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अचानक बदललेले हव ...
solapur jowari अतिवृष्टी, पूर व उशिरापर्यंत पाऊस पडल्याने जिल्ह्यात ज्वारीचा पेरा सरासरीपेक्षा एक लाख हेक्टरने घटला असून मका व हरभऱ्याची पेरणी जोमात सुरू असल्याचे दिसत आहे. ...
हरभरा हे रब्बीतील एक महत्वाचे पीक आहे. त्यामुळे योग्य पाणी व्यवस्थापन हरभरा पिकासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. याचअनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत हरभरा पिकाला पाणी देण्याच्या योग्य वेळा आणि पद्धतीची सविस्तर माहिती. ...