रब्बी हंगाम हा ऑक्टोबर ते मार्च एप्रिलपर्यंत असतो. यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पिकांची पेरणी केली जाते. तर उन्हाळा लागण्याच्या वेळेस अर्थात मार्च-एप्रिलला हे पिक काढले जाते. Read More
रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या प्रचलित पिकांत नव्या दमाच्या राजमाची दमदार 'एंट्री' झाली अन् नकळत अवघ्या पाच वर्षांत हे पीक 'क्रॉप पॅटर्न चेंजर' ठरल्याचे सिद्ध होत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाही राजमा क्षेत्रात वृद्धी, तर हरभरा क्षेत्रात ...
Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असल्याने पिकांमध्ये पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. कापूस, तूर, रब्बी ज्वारी, गहू तसेच फळबाग आणि भाजीपाल्यावरील थंडीचा परिणाम लक्षात घेऊन तज्ञांनी शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या उपाययोज ...
खरीप हंगामाची कामे पूर्ण झाल्यानंतर रब्बी पेरण्यांकडे शेतकरी वर्ग सज्ज होण्याची चिन्हे आहेत. यावर्षी अंजनी व गिरणा धरण हे १०० टक्के पाण्याने भरल्याने रब्बीसाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...
Chickpea Diseases Management : रब्बी हंगामात जिल्ह्यातील हरभरा पीक धोक्यात येत आहे. जमिनीत अधिक आर्द्रता, अपुरी बीजप्रक्रिया आणि बदलत्या हवामानामुळे हरभऱ्यावर बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांचा तीव्र प्रादुर्भाव दिसू लागला आहे. खुजा, मुळकूज आणि मर या त ...
Katepurna Dam : काटेपूर्णा धरण प्रशासनाने अखेर रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला असून, सुमारे ८,३२५ हेक्टर शेतीला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाण्याच्या तुटवड्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र धरणातून स ...
Sorghum Pest Control : राज्यात ज्वारी पेरणी सध्या सुरू आहे. त्यात आता अळीच्या प्रकोपाने शेतकरी चिंतेत आहेत. अनेक भागांत अळीचे प्रमाण झपाट्याने वाढत असून २५ ते ३० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अचानक बदललेले हव ...