भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
अश्विनला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे नव्हते. यापूर्वीही अश्विनवर प्लेइंग इलेव्हनमध्ये न घेतल्याची वेळ आली होती. यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड झाली तेव्हाच त्याने संघ व्यवस्थापनाला याबाबत स्पष्ट केले होते. ...