लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरएफ) एकट्या यवतमाळ जिल्ह्यासाठी ४८५ कोटी ६७ लक्ष रुपये किंमतीच्या दहा नव्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत या रस्त्यांची कामे केली जाणार आहे. ...
शिवाजी पुलाच्या कामासाठी सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करूनही बिलाच्या रकमेत तीनवेळा फेरफार केला. ९० लाखांचे बिल असताना फक्त नऊ लाख रुपये मंजुरीसाठी पाठविणारे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता संपत ...
पिळकोस : राज्य महामार्ग क्र मांक-१७ पिळकोस बेज रस्त्याच्या दोन्हीही बाजूची साईट पट्टीला काटेरी बाभळी मोठ्या प्रमाणात वाढल्या असून दोन ते तीन वर्षापासून या रस्त्याची देखभाल दुरस्तीहि झाली नसून काटेरी बाभळी काढल्या जात नसल्याने आज ह्या बाभळीनी पूर्ण रस ...
घनसावंगी तालुक्यातील लिंबोनी ते तिर्थपुरी या १३ कि.मी. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी मंगळवारी रस्त्यावर उतरुन काम बंद पाडले. ...
जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत सुमारे १०० कोटी रुपयांच्या रस्ते व पुलांची कामे होणार असून त्याच्या निविदा जारी होण्याची प्रतीक्षा आहे. कंत्राटदारांच्या बहिष्कारामुळे या निविदांना विलंब होत असल्याचे बांधकाम अभियंते सांगत आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या शाळांचा सुमारे दोन कोटी ५८ लाखांचा निधी मागील वर्षी देखील परत गेल्याची गंभीरबाब निदर्शनात आली आहे. यावर्षी देखील प्रशासनाच्या निष्काळजी व हलगर्जीतून तब्बल सहा कोटीं रूपये परत जाण्याची भीती लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. डीपीसीने जिल्ह ...
कोल्हापूर येथील आयुर्मान संपलेल्या शिवाजी पुलास पर्यायी म्हणून बांधण्यात येणाऱ्या नव्या पुलाचे काम फेब्रुवारी महिन्यापर्यंत पूर्ण करा. कोणत्याही परिस्थितीत काम रखडले जाऊ नये, अशी मागणी येथील सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार् ...