road, ratnagiri, kolhapur, sefty, highway कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा प्रमुख महामार्ग म्हणून राष्ट्रीय महामार्ग १६६कडे पाहिले जाते. कोल्हापूरहून कोकणात होणारी बहुतांश वाहतूक रत्नागिरी - कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग १६६ वरून होते. २४ ता ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील आंबेदिंडोरी ते मोहाडि रस्ता दूरुस्ती च्या प्रतिक्षेत.सदर रस्त्यावर वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते.आंबेदिंडोरी ते मोहाडि रस्त्याचा अक्षरशः रस्त्याचा फज्जा उडाला आहे.ठिक-ठिकाणी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. सदर ...
pwd, sindhdudurg, bridge इन्सुली पागावाडी येथील पूल सुमारे पन्नास वर्षांपूर्वी कमी उंचीचे बांधलेले आहे. ते सध्या धोकादायक बनले आहे. या धोकादायक पुलावरून शेतकऱ्यांचे पावसाळ्यात मोठे नुकसान होत आहे. पावसाळ्यामध्ये पुलावर वारंवार पाणी येत असल्याने ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर व संगमनेर या दोन तालुक्यांना जोडणाºया नांदूरशिंगोटे गावातील साडेतीन किलोमीटर रस्ता कोणत्या विभागाकडे आहेत याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या तीन ते चार वर्षापासून रस्त्याची देखभाल दुरुस्ती कोणत्याच विभागाकडून होत नसल्य ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील निळवंडीपाडे येथील कोलवण नदीवरील पुल सध्या अर्धवट कामामुळे प्रवास वर्गाची डोकेदुखी बनला आहे. या पुलाचे काम जवळ जवळ पाच ते सहा वर्षापासून अतिशय धिम्या गतीने चालू असल्यामुळे प्रवासी वर्गाला येथून प्रवास करतांना जीव मुठीत घे ...
highway, rain, konkanroad, pwd, ratnagirinews पावसाचा जोर कमी होताच महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. कशेडी ते परशुराम या टप्प्यातील ४४ किलोमीटर रस्त्याचे काम मे २०२० अखेर पूर्ण करण्यासाठी कंपनीने कामाला गती दिली आहे. ...