सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे नकारात्मक मार्क पद्धती असून दरम्यानच्या काळात विद्यापीठाकडून कारण नसताना काही गोष्टी केल्या गेल्या आणि त्याचा फटका बसला ...
ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना ढेकणांचा नाहक त्रास सहन करावा लागत असून सध्या ढेकणांचा एवढा सुळसुळाट झाला आहे की, त्रस्त विद्यार्थ्यांवर वसतिगृह सोडण्याची नामुष्की ओढवली ...