जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
कोल्हापूर : काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाचही जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’ राहण्याचे आदेश ... ...
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (16 फेब्रुवारी) संपूर्ण दिग्रस शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाल्यानंतर गुरुवारी (दि. १४) रात्रीपासूनच सोशल मीडियावरील वातावरणही गंभीर बनले. एकीकडे या सर्व शहिदांना श्रद्धांजली वाहताना पाकिस्तानविरोधातील तीव्र संताप सोशल मीडियावरून व्यक्त होताना दिसत होता. ...
पांढरकवडा (यवतमाळ) पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशती हल्ल्याचा तीव्र निषेध करतानाच, येत्या काळात देशाच्या संरक्षणासह समृद्धीसाठी सरकार कटिबद्ध राहणार असल्याचे भरीव आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित महिला बचतगटांच्या महामेळाव्यात उपस्थित ...
जम्मु-काश्मिर येथील पुलवामा येथे भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्यात ४० हून अधिक जवान बळी गेले. या घटनेचा कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे शनिवारी निषेध करण्यात आला. ...