लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
सीमारेषेवर तणाव वाढला, भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या 5 चौक्या उद्धवस्त - Marathi News | Indo-Pak War: Pakistan done Firing and Grenade attacks in Baramulla to Naushera | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमारेषेवर तणाव वाढला, भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या 5 चौक्या उद्धवस्त

मंगळवारी भारतीय हवाई दलाच्या १२ मिराज-२000 विमानांनी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाकच्या हवाई हद्दीत प्रवेश केला आणि बालाकोट, चाकोटी व मुझफ्फराबाद येथील दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्बहल्ले केले. ...

पुलमावा हल्ल्याचा बदला, वेंगुर्ले भाजपकडून जल्लोष - Marathi News | Change of Pulmava attack, Vengurlee shocked by BJP | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पुलमावा हल्ल्याचा बदला, वेंगुर्ले भाजपकडून जल्लोष

भारताच्या वायुसेनेने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन बालाकोट येथील दहशदवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करत पुलमावा हल्ल्याचा बदला घेतला. यानिमित्त वेंगुर्ले भारतीय जनता पार्र्टीच्यावतीने फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून जल्लोष केला. ...

वायूदलाच्या कारवाईबद्दल कोल्हापुरात आनंद व्यक्त - Marathi News | Expressed pleasure in Kolhapur for the action of the Vaudula | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वायूदलाच्या कारवाईबद्दल कोल्हापुरात आनंद व्यक्त

भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये केलेल्या सैन्य कारवाईमुळे सर्वसामान्य जनतेचा ऊर भरून आला. पुलवामा घटनेत ५० जवान शहीद झाले होते. त्याचा बदला भारताने घेतल्याने या कारवाईनंतर कोल्हापुरात नागरिकांनी पेढे, जिलेबी वाटून आनंद व्यक्त केला. अनेक ठिकाणी फटाके ...

India vs Australia 2nd T20 : जेव्हा कॅप्टन कोहली सहकाऱ्यांना विचारतो How's the Josh?  - Marathi News | India vs Australia 2nd T20: When Captain Virat Kohli asks colleagues How's the Josh? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 2nd T20 : जेव्हा कॅप्टन कोहली सहकाऱ्यांना विचारतो How's the Josh? 

India vs Australia 2nd T20: मंगळवारी पहाटे भारतीय हवाई दलाने देशवासीयांना आनंदाची बातमी दिली. ...

Indian Air Strike on Pakistan: तुमचं नशीब आम्ही ठरवू; गौतम गंभीरचे पाक पंतप्रधानांना सडेतोड उत्तर - Marathi News | Indian Air Strike on Pakistan:  Gautam Gambhir gives fitting reply to Pakistan PM Imran Khan's   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Indian Air Strike on Pakistan: तुमचं नशीब आम्ही ठरवू; गौतम गंभीरचे पाक पंतप्रधानांना सडेतोड उत्तर

Indian Air Strike on Pakistan: भारतीय हवाई दलाने मंगळवारी पाकिस्तानच्या बालाकोट येथे एअर सर्जिकल स्ट्राईक करताना दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिले. ...

पुलवामाचे प्रत्त्युत्तर - Marathi News | Pulwama reply | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुलवामाचे प्रत्त्युत्तर

दीर्घकाळ छुप्या युद्धाचे तडाखे सोसलेल्या भारताने यशस्वी हवाई हल्ले करत, पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आणि आमच्याही संयमालाही मर्यादा आहेत, याची जाणीव जगाला करून दिली. या हल्ल्याचे स्वागत उन्मादीपणाने नव्हे, तर संयमानेच व्हायला हवे. ...

एअर सर्जिकल स्ट्राईकनंतर बीड जिल्ह्यात जल्लोष - Marathi News | Beed district jolted after Air Surgical Strike | Latest beed News at Lokmat.com

बीड :एअर सर्जिकल स्ट्राईकनंतर बीड जिल्ह्यात जल्लोष

पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने केलेल्या एअर सर्जिकल स्ट्राईकचे जिल्ह्यात सर्वत्र स्वागत करण्यात आले. बीड शहरात नगर रोड, सुभाष रोड, माळीवेस, पेठ भागात फटाके फोडून तरूणांनी भारतमातेचा जयघोष करत भारतीय जवानांना सॅल्यूट केला. ...

भारत-पाक युद्धात तीन सैनिकांना मिळाले होते वीरचक्र - Marathi News | Three soldiers got the war chakra in the Indo-Pak war | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भारत-पाक युद्धात तीन सैनिकांना मिळाले होते वीरचक्र

पुलवामातील हल्ल्यात शहीद झालेल्या ४२ जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने पाक अधिकृत काश्मीरमधील १२ दहशतवादी छावण्या नेस्तनाबूत केल्या. समस्त भारतियांना गर्व वाटावा, अशा या कामगिरीने युद्धात शहीद झालेल्या अमरावती जिल्ह्यातील जवान ...