पंतप्रधान कुसुम योजना सुरू केली असून, त्याअंतर्गत शेतकरी बांधवांना वीज मोफत उपलब्ध करून द्यावी, असे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाणी देण्यासाठी सोलर पॅनलची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ...
Ram Mandir: अयोध्येमध्ये राम मंदिरात रामललांची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. प्राणप्रतिष्ठापनेनंतर अयोध्येसह देशभरात ठिकठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आला. ...
देशातील शेतकरी कुटुंबांना निश्चितपणे उत्पन्न देण्यासाठी केंद्र शासनाने १ जानेवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केल ...