2012च्या गुजरात निवडणुकांमध्ये आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या प्रचाराची धुरा रणनिती प्रशांत किशोर यांनी आखली होती. तेव्हापासून ते राजकीय चाणक्या म्हणून ओळखले जातात. Read More
prashant Kishor: ९ आणि १० सप्टेंबर रोजी भारताची राजधानी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या जी-२० शिखर परिषदेचा आज औपचारिक समारोप झाला. मात्र या परिषदेदरम्यान, घडलेल्या काही घटना आता देशाच्या तसेच जगभरातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या आहेत. ...
Prashant Kishor And Lalu Prasad Yadav : "पाच वर्षे जनता शिक्षण आणि रोजगाराच्या समस्यांवर बोलत बसते, पण ज्या दिवशी मतदान होते, त्या दिवशी जनता सर्व काही विसरते." ...