ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
ब्राझील आणि अमेरिकेतील जातिवंत बैल आणि रेड्याचे रेतन वापरून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गोठ्यात पैदास वाढवण्याची योजना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाने आखली आहे. ...
कृषी पंपासाठी शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे साडेसात अश्वशक्तीची 'महावितरण'कडून मंजुरी मिळाली आहे. मात्र, वीज बिलावर परवान्याचा उल्लेख ८ अश्वशक्ती केला जात आहे. ...