Farmer Success Story वडिलोपार्जित बागायती करत असताना आडी (ता. रत्नागिरी) येथील अवधूत रामदास करमरकर प्रक्रिया यांनी उद्योग व्यवसायात प्रवेश केला आणि अल्पावधीतच त्यांनी भरारी घेतली आहे. ...
शेतकऱ्यांच्या नशिबाला कलाटणी देणारी आणि ग्रामीण तरुणांच्या स्वप्नांना दिशा देणारी केंद्र सरकारची 'प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रियाउद्योग योजना' अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आशेचा किरण ठरली आहे. ...
Mango Canning देवगड तालुक्यामधून यावर्षी आंबा कॅनिंगसाठी सुमारे २५ हजार टन आंबा रवाना झाला आहे. १ एप्रिलपासून आंबा कॅनिंग व्यवसाय तालुक्यामध्ये सुरू करण्यात आला होता. ...
दरवर्षी मे महिना आला की, बाजरी पीक काढणीला सुरुवात होत असते. परंतु, यावर्षी अवकाळी अवकाळी पावसामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्याच्या मनाची द्विधा अवस्था झाली असून, बाजरी पीक परिपक्व होण्याच्या आधी काढणी करावी लागत आहे. ...
anna prakriya yojana केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत वैयक्तिक घटकामध्ये सन २०२४-२५ मध्ये जिल्ह्यामध्ये ४१५ लक्षांक पैकी ४३२ प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळालीआहे. ...
पूर्वी उन्हाळा सुरू होताच अनेक कुटुंबांत वर्षभराचे धान्य मोठ्या प्रमाणावर खरेदी करून पत्र्याच्या कोठ्यांमध्ये साठवले जाई. परंतु सध्या काळानुरूप या साठवणुकीच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. ...