केंद्र शासनाकडून शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. 'नाबार्ड'च्या माध्यमातून कंपन्यांना सलग तीन वर्षे निधीही उपलब्ध करून दिला जात आहे. ...
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय फलोत्पादन मंडळामार्फत फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम २०२१ पासून प्रायोगिक तत्वावर राबविण्यात असून सन २०२५ मध्ये यात नवीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे. ...
Amba Prakriya आंबा फळापासून टिकाऊ पदार्थ तयार करण्याच्या व्यवसायात मोठी संधी आहे. घरगुती व्यवसायातून महिलांनासुध्दा अर्थार्जनही करता येईल तसेच यात महिला बचत गट चांगला व्यवसाय करून अर्थार्जन करू शकतात. ...
Kanda Chal मागील काही वर्षापासून चाळीत ठेवलेल्या कांद्याला समाधानकारक दर मिळत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांचा कल कांदा चाळीत ठेवण्याकडे आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदाचाळी बनवण्याची लगबग सर्वत्र दिसून येत आहे. ...
amba fal sanrakshan सद्यस्थितीत आंबा काढणी सुरु आहे. ज्या ठिकाणी आंबा फळे काढणीस तयार झालेली असतील अश्या ठिकाणी आंब्याची काढणी झेल्याच्या सहाय्याने देठासह चौदा आणे (८५ ते ९० टक्के) पक्वतेला करुन घ्यावी. ...
Halad Bene Sathavnuk सध्या हळद पिकाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे. जे की खांदणी करून काढलेले कंद २ ते ३ दिवस सूर्यप्रकाशात चांगले तापून द्यावेत. कंद तापले की त्यास पाणी सुटते आणि चिकटलेली माती निघून जाते. ...
agri hackathon pune कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या, स्टार्टअप्स तसेच बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर आदी संस्था यामध्ये सहभाग नोंदवणार आहेत. ...