या सरकारला कामापेक्षाही जाहिरात करण्याची घाई आहे.जलयुक्त शिवार योजनेत सरकारने किती पैसे घातले आणि श्रमदान किती प्रमाणात झाले याचाही हिशोब मिळालेला नाही ...
महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी मराठा समाजाचा आपल्या सोईसाठी वापर करून घेतला आहे. हा वापर पुढे होऊ नये, याकरिता नव्याने स्थापन होणाऱ्या मराठा समाजाच्या पक्षाला जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला. ...
काल खा.राजीव सातव यांनी जनसंघर्ष यात्रेच्या पार्श्वभूमिवर घेतलेल्या बैठकीस माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर समर्थकांनी दांडी मारली होती. रविवारी गोरेगावकर यांनी आपल्या निवासस्थानी बैठक घेत वेगळे नियोजन केले. तर या यात्रेतील सभेच्या ठिकाणावरूनही वेगवेगळ् ...
हमीभावाची खात्री, नांगरणी ते कापणीची कामे मग्रारोहयोतून करावी, शेतमजूरांना पेन्शन द्यावे आणि दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, असे ठराव घेण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानोबा मुंढे यांनी दिली ...
राज्यातील शेतकऱ्यांना एक छदामही मिळाला नाही. त्यामुळे भाजपने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये मोठा घोटाळा केल्याचा घणाघात सेनाप्रमुख उध्दव ठाकरेंनी केला. ...
नाशिक जिल्ह्यातील पाण्याच्या उपलब्धतेची स्थिती खूप काही समाधानकारक आहे अशातला भाग नाही. अजून स्थानिक पातळीवरचे पाण्याचे आवर्तन-आरक्षणही निश्चित व्हावयाचे आहे, पण त्यापूर्वीच मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी मराठवाड्यात ...