महाराष्ट्र ही शेतकऱ्यांची स्मशानभूमी झाली आहे. कारण दीड लाख शेतकऱ्यांनी गेल्या दोन दशकांत आत्महत्या करून जीवन संपविले, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी अभ्यासाअंती मांडले होते. त्या राज्याच्या कृषी खात्याचे राज्यमंत्री असणाऱ्या सदाभाऊ ख ...
सोलापूरकरहो... शुभ दीपावली. चला.. आता फटाके उडवू या. काय... नको म्हणता ? फक्त दोन तास फटाके उडविण्यात मजा नाही म्हणता ? मग हे घ्या अस्सल सोलापुरी राजकीय फटाके... बारा महिने अन् चोवीस तास उडणारे. भुर्इंऽऽ फटाऽऽक ढुम्मऽऽ फटाऽऽक.. हं.. आला का आवाज ? कश ...
नारायण राणे यांचाही गोव्यात हॉटेल व्यवसाय आहे. सिंधुदुर्गातील अनेक तरुण-तरुणी गोव्यात औद्योगिक वसाहतींमध्ये कारखान्यात तसेच इतरत्र नोकरीसाठी येत असतात, हे नितेश यांनी आधी लक्षात घ्यावे आणि नंतरच बोलावे. ...
जिल्हा परिषदेत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून विविध समितीच्या सभापती तथा सदस्यांकडून विकास कामांना गती मिळत नसल्याने सध्या त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त करून तसेच स्थायी समिती, विषय समिती आणि महासभेत नाराजी नाट्याचे प्रदर्शन करून प्रसिद्धीच्या झोता ...
भाजपाचे जेष्ठ नेते तसेच माजी मंत्री अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांना सतत टार्गेट करणारे उपसभापती मायकल लोबो यांनी डिसोझा यांची घेतलेली सदिच्छा भेट राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ...
‘स्वराज्यामध्ये किल्ल्यांची निर्मिती करताना भिडेंच्या नव्हे तर बहुजन लोकांनी कष्ट उपसले होते. त्यामुळे शिवाजी महाराजांचे वंशज म्हणवणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांनी मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत बोलताना आधी पूर्ण विचार करावा. वंचित घटकांबद्दल बोलतान ...
दोन वर्षापुर्वी अशाच प्रकारे जायकवाडी धरणातील तूट भरून काढण्यासाठी नाशिक व नगर जिल्ह्यातून सुमारे १२ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यात ज्या प्रमाणात भाजप वगळून सर्वपक्षीयांनी उचल खाल्ली होती. त्यातून भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाण ...