काँग्रेसची सत्ता दलित मतांवर अवलंबून आहे. दलित मते विरोधात गेल्यानंतर काँग्रेस कधीच सत्तेवर येत नाही असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी साहित्यिक डॉ. ज्योती लांजेवार यांच्या पाचव्या स्मृती दिवस कार्यक्रमात बोलताना ...
लोकसभा निवडणुकीला अवघा सहा महिन्यांचा काळ उरल्याने आता सर्वच पक्षांत नवे इच्छुकही डोके वर काढू लागले आहेत. आतापर्यंत ज्या इच्छुकांच्या नावाची चर्चा होती. त्यापैकी अनेकजण आधीच गारद झाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...
आगामी लोकसभा व महाराष्टÑातील विधानसभा निवडणुकीला पूर्ण ताकदीनिशी सामोरे जाण्यासाठी कॉँग्रेस पक्षाने जोरदार तयारी चालविली असून, पक्षाच्या जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षापासून दुरावलेल्या कार्यकर्त्यांना जोडण्याबरोबरच, पक्षचिंतकांकडून निधीही गोळा ...
सत्तेवरून दूर गेल्यानंतर पहिल्यांदाच कॉँग्रेस पक्षाच्या देणगीदारांची संख्या घटली असून, सन २०१७-१८ मध्ये पक्षाला फक्त २७ कोटी रूपये पक्ष निधी मिळालेला आहे. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीला शस्त्र, सामुग्रीसह सामोरे जाण्यासाठी पैशांची मोठी कमतरता भासणा ...
बाजार समितीत आधी कोण राजीनामा देणार, यावरून सभापती, उपसभापती यांच्यात गुरुवारी दिवसभर मतैक्य न झाल्याने एकाचाही राजीनामा होऊ शकला नाही. आता हे प्रकरण नेत्यांच्या कानांवर घातले जाणार आहे ...