पर्यावरणाचा हास होत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिकबंदी आणली. मात्र, शहरात अजूनही सर्रास प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर होत असून, प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्लॅस्टिकबंदीनंतरही शहरातील विविध भागात प ...
राज्य शासनाने प्लास्टिकबंदीची अधिसूचना लागू केली आहे़ याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक प्राधिकरण म्हणून महापालिकेवर आहे. बंदी असल्याने नागरिकांनी प्लास्टिकचा वापर करू नये यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने मोहीम हाती घेतली आहे. जनजागृती व ...
प्लॅस्टिकचे उत्पादन, वापर आणि नष्ट करण्यासंदर्भात उद्योजकांनी सुचविलेल्या पयार्यावर अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिव पातळीवरील एका समितीची स्थापना केली आहे. ...
राष्ट्रीय सण तसेच महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे. ...
२६ जुलै रोजी मुंबई पाण्यात बुडली होती. आम्ही त्यात मरता-मरता वाचलो. हेच दर वर्षी मुंबईत, भारतात सर्वत्र होते. कारण? नदी-नाले प्लॅस्टिकने तुंबतात. आपण बुडतो, मरतो. हे टाळायला प्लॅस्टिकवर बंदीच हवी. ...
शासकीय कार्यालयांमध्ये बाटलीबंद पेयजलाचा वापर करू नका, असे निर्देश केंद्र शासनाने दिले असतानाही, थेट मंत्रालयापासून तर राज्यभरातील बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये बाटलीबंद पेयजलाचा राजरोस वापर केला जात आहे. ...