राज्यात प्लास्टिक बंदी असतानाही बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या व अन्य साहित्यांचा सर्रास वापर सुरू आहे. प्लास्टिकचे मानव व पशुंच्या आरोग्यावरील दुष्परिणाम तसेच पर्यावरणासाठीही किती घातक ठरत आहे, याची प्रचिती आता येऊ लागली आहे. हे सर्व थांबविण्यासाठी ...
शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी, प्लास्टिकचा वापर केला म्हणून, सन्मानचिन्ह तयार करणाऱ्या स्वरूप एजन्सी ...
मात्र नगर परिषदेकडून पाहिजे त्या प्रमाणात या सूचनांचे पालन केले जात नसल्याचे दिसत आहे. परिणामी सिंगल यूज प्लास्टिकचा शहरात सर्रास वापर सुरू असल्याचे दिसत आहे. तारीखनिहाय देण्यात आलेल्या सूचनांतर्गत नगर परिषदेला १ मार्चपासून शहराच्या अवतीभवती रस्त्याल ...
बंदीचा निर्णयच मुळात पर्यावरण विभागाने घेतला असल्याने त्यांची मूलत: जबाबदारी असली तरी आपापल्या क्षेत्रात प्लास्टिकबंदी प्रभावीपणे राबवण्याची जबाबदारी महापालिका, लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनाची जास्त आहे ...
सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कागदापासून पिशव्या बनवत प्लॅस्टीक वापरु नका असा संदेश दिला व यापुढे कुणीही प्लॅस्टीक वापरणार नाही अशी शपथ घेत शाळा प्लॅस्टीकमुक्त केली. ...