सायंकाळी ६:२० वाजता बिरसा मुंडा विमानतळावर (रांची) उतरणारे हे विमान तांत्रिक कारणामुळे दिल्लीतच सुरक्षितपणे उतरवण्यात आले. यामुळे विमानामधील प्रवाशांमध्ये काही काळ भीती पसरली होती. ...
Airplanes Maintenance: विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशा परिस्थितीत सर्व विमानांना सर्व्हिसिंगची गरज आहे का? असा प्रश्न विचाराल जातोय... ...
Air India Plane Crash Latest News: अहमदाबादमधील विमान अपघाताला चार दिवस झाले आहेत. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, आतापर्यंत ४७ व्यक्तीचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहेत. ...
India aviation safety: विमान प्रवाशांच्या संख्येबाबत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. हवाई सुरक्षेच्या बाबतीत मात्र भारताचे स्थान तब्बल ४८वे आहे, असे का? ...