काश्मीरचा विकास घडवून आणणे, तिथे रोजगार उपलब्ध करून देणे आणि जनतेला विश्वासात घेणे गरजेचे आहे. पंतप्रधानांनी तसे आश्वासन दिले आहे. हे किती काळात होणार, हा खरा प्रश्न आहे. त्यासाठीची पावले लवकर पडायला हवीत. ...
जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस, पीडीपी आणि नॅशनल काँन्फ्रन्स यांनी एकत्र येत सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली केल्यानंतर राज्यपालांनी अचानक विधानसभा भंग केल्याने काश्मीरमधील वातावऱण तापले आहे. ...