भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे आणि भारतीय रेल्वेने रोजच्या रोज लाखो लोक प्रवास करत असतात. पण, एक ट्रेन तयार करण्यासाठी किती खर्च येतो? यासंदर्भात आपण कधी वीचार केला आहे? ...
एकट्या वर्धा रेल्वे स्थानकावरून सुमारे ५० च्या वर रेल्वे गाड्यांची धडधड सुरू असते. वर्धा ते पुणे तसेच मुंबई आणि तिकडे हावडा पुरी या मार्गांवर प्रवाशांची संख्या जास्त असते. फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी रेल्वेकडून सातत्याने विशेष मोहिमांचे आयोजन केले ...
पीएमपीचे उत्पन्न असेच टिकून ठेवायचे असेल तर अधिकाऱ्यांच्या नेहमी होणाऱ्या बदल्या, राज्य सरकारसह दोन्ही महापालिकांकडून झालेले दुर्लक्ष याकडे देखील गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे ...