रेल्वे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर चोरीला गेलेला अथवा ट्रेनमध्ये विसरलेला माल त्यांच्या मालकांपर्यंत पोहोचवत असते. तर जाणून घेऊयात की, जर ट्रेनमध्ये सामान विसरले, हरवले अथवा चोरीला गेले तर प्रवाशाने काय करायला हवे...? ...
आपण पाहिलेच असेल की, यापूर्वी रेल्वेतील बाथरूमचे चेम्बर खुले असत. यामुळे प्रवासी टॉयलेटला गेल्यानंतर, संर्व घाण पटरीवरच पडत होती. यामुळे रेल्वेला मोठे नुकसान होत होते. ...
यामुळे बदलापूर, टिटवाळा, आसनगाव, कसारा, कर्जत मार्गवरील वाहतूक प्रभावित झाली. याचा फटका ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मुंबईत येणाऱ्या लाखो चाकरमान्याना बसला... ...
या उत्सव काळात उपनगरातून तसेच भायखळा, महालक्ष्मी रेल्वेस्थानक येथून महालक्ष्मी मंदिराकडे जाण्याकरिता १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत विशेष २६ बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. ...