सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्यातील जनतेची खोट्या घोषणा करून आतापर्यंत फसवणूक केली आहे. त्याच धर्तीवर सिंधुदुर्गातील बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी निविदा प्रक्रिया होऊनही निधी देण्यामध्ये सातत्याने टाळाटाळ केली आहे. त्यामु ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळूचे दर मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे या जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या घरांच्या बांधकामाबरोबरच शासनाची अनेक बांधकामे वाळूअभावी पूर्णपणे ठप्प झाली असून वाळूचे दर वाढण्यामागे सर्वस्वी जबाबदार या जिल्ह्याचे पालकमंत्री, लोकप्रत ...
गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचा आपल्या मतदारसंघात लक्ष नाही. त्यामुळे मनसे पुन्हा एकदा पालकमंत्री हटाव मोहीम राबवणार आहे, असा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे. पालकमंत्र्यांच् ...
मुंबई -गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या ओसरगाव येथील डेपोला लागलेली आग ही संशयास्पद आहे. केवळ विम्याचे पैसे मिळावेत म्हणून ही आग लावल्याची दाट शक्यता आहे. असा आरोप करतानाच या आगीच्या घटनेची सखोल चौकशी पोलिसांनी करावी ...
. पालकमंत्री चांदा ते बांदा योजनेचे नेहमी तुणतुणे वाजवत असतात. याच चांदा ते बांदा योजनेतून ५० टक्के अनुदानावर मच्छिमारांना त्यांनी इन्सुलेट वाहने उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली. ...
कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडीच्या शासनाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अजुन काही उभरता आलेला नाही. फक्त या शिवस्मारकाच्या मुद्यावरून मागील २० वर्षे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणे सुरू आहे. अशी टिका मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांन ...
गेली १५ वर्षे काँग्रेसच्या माध्यमातून नारायण राणे सत्तेत होते. त्यावेळी शिवस्मारक सिंधुदुर्ग किल्ल्यावर व्हावे, असा विचारही त्यांनी मांडला नाही. पालकमंत्री असताना ही मागणी सरकारकडे करण्याची गरज होती. मात्र, आता आमदार नीतेश राणे यांनी शिवस्मारकाची माग ...