प्रत्येक महिन्याला सिंधुदुर्गात येऊन महामार्गाची पाहणी करणार असे आश्वासन देणारे सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील आता आहेत कुठे? असा प्रश्न उपस्थित करतानाच खड्डेमय महामार्गामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर कित्येक जखमी झाले आहेत. मात्र, त् ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर न झालेल्या विकासकामांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंदोलनाचा फार्स निर्माण केला जात आहे. वास्तविक जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठीच लोकप्रतिनिधीना जनतेने निवडून ...
उच्च न्यायालयाचे निर्बंध असताना आंबोलीत वनउत्तर कामे होतातच कशी? तसेच मार्चमध्ये पैसे खर्च करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे काढली आहेत का? असा सवाल करत माजी आमदार परशुराम उपरकर यांनी वनविभागाला धारेवर धरले. ...
शेतकरी तसेच प्रकल्पग्रस्तांना ते न्याय देऊ शकले नाहीत. खड्डेमय रस्त्यात आतापर्यंत २५० लोकांचा अपघाती मृत्यू व ५०० लोक जायबंदी झाले आहेत. त्याला जबाबदार सत्ताधारी, पालकमंत्री आणि खासदार असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे केला. ...
राजकर्त्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सामान्य जनतने याबाबत उठाव करणे गरजेचे आहे असे मत मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी व्यक्त केले. ...
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम प्रत्येक ठेकेदाराला दर्जेदारच करावे लागेल. या रस्त्याची १५ वर्षांची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे निकृष्ट दर्जाचे काम करता येणार नाही. महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दर्जेदार का ...
अनेक अनुभवी शिक्षकांना अतिरिक्त ठरवून त्यांना अन्य शाळेत पाठविणे किंवा घरी बसविण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप मनसे प्रदेश चिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे खुंटला आहे. असे वक्तव्य पालकमंत्र्यानी केले आहे. मात्र याला स्वतः तेच जबाबदार आहेत. त्यामुळेच गेली चार वर्षे माझ्यासहित विविध विरोधी पक्षानी दीपक केसरकर अकार्यक्षम पालकमंत्री असल्याचे वारंवार नमू ...