सोमवारी संध्याकाळी हे विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर मंगळवारी राज्यसभेचे कामकाज सुरु होताच नायडू यांनी काल विधेयकाच्या मंजुरीवेळी केवळ 156 सदस्य उपस्थित होते असे सांगितले. ...
बेरोजगारीच्या समस्येकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचा हल्ला कल्याणचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ च्या आकडेवारीनुसार देशात तीन कोटींहून अधिक लोक बेरोजगार असल्याची माहिती त्यांनी दिली. ...
सत्तारुढ भाजप आणि विरोधी पक्षात राज्यसभेत सोमवारी शक्तीपरीक्षा पहायला मिळणार आहे. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर विरोधी पक्षांना भलेही अपयश आले असेल, पण राज्यसभेत भाजपसाठी अनुकूल वातावरण नाही. ...
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींनी १४ आॅगस्ट ८५ रोजी विद्यार्थी जो ‘आसाम करार’ केला, त्याचा आत्मा नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स द्वारे आसामातील नागरिक निश्चित करून, परदेशी घुसखोरा देशाबाहेर व मतदारयादीतून बाहेर काढणे होता. ...
आंबेनळी घाटातील दरीत बस कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी लोकसभेत सोमवारी केली. ...