हे धोरण पुढील १० वर्षांतील विकासाला समोर ठेवून तयार करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत राज्यात २०२९ पर्यंत १० हजार एकराहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. ...
राज्यात आज बुधवार (दि.२४) रोजी ६५९० क्विंटल टोमॅटो आवक झाली होती. ज्यात लोकल वाणाचा सर्वाधिक आठ बाजरसमितींच्या आवकेत समावेश होता. हायब्रिड टोमॅटोची केवळ एका बाजरसमितीमध्ये आवक बघवयास मिळाली. यासोबतच नं.०१ टोमॅटोची तीन, तर वैशाली टोमॅटोची पाच बाजरसमित ...
Panvel News: दोन दिवस मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.काही घरात पाणी शिरले असुन खारघर सेक्टर 5 मधील कावेरी सोसायटीची सुरक्षा भींत कोसळल्याने सोसायटी मधील तीन विंग मधील 56 फ्लॅट धारकांना धोका निर्माण झाला आहे. ...
शहरीकरणामुळे पनवेलमध्ये शेती नष्ट होत चालली आहे. तसेच स्थानिक शेतकरी शेतापासून दुरावत चालला असताना तळोजा येथील प्रगतशील शेतकऱ्यांनी यांत्रिकी शेतीद्वारे भातशेती केली आहे. ...