सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील सर्वच दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. तसेच, वारीचं आणि वारकऱ्यांच्या चळवळीचं महत्त्व आणि सांप्रदायिक इतिहासही कथन केला जात आहे. ...
Ashadhi Ekadashi 2021: Artist Akshat Mestry draws Vitthal painting on blocks एका मराठमोळ्या कलाकारानं आषाढी एकादशीच्या निमित्ताने एका आगळ्या वेगळ्या भक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. माऊलीचं हे साजिरे गोजिरे रूप पाहा... ...
आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत ट्विट करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया ...