सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार दोघे एका कारमधून पेनूर येथून पंढरपूरमार्गे चंदन घेऊन निघाल्याची माहिती पोलीस नाईक हनुमंत उर्फ समाधान भराटे यांना मिळाली होती. ...
तालुक्यातील एका गावात घराचे बांधकाम करणाऱ्या परप्रांतीय तरुणाने त्याच बांधकाम समोरील घरातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून दुचाकीवरून पंढरपूरला नेले ...
बंडातात्या यांनी केलेले वक्तव्य अतिशय निंदनीय असून, संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांचा हा अपमान आहे. वारकरी संप्रदायाला बदनाम करणाऱ्या अशा विकृतीला वारकरी संप्रदायामधून हाकलून द्यावे. ...