सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याने शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी इंदापुर तालुक्यात प्रवेश केला. तालुक्यात सणसर गावात पालखी सोहळा पहिल्या मुक्कामी विसावला. काटेवाडीतून प्रस्थान ठेवल्यानंतर पालखी सोहळ्याचे भवानीनगर येथे आगमन झाले. ...
मिरज : पंढरपूरला आषाढीवारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी गुजरातमधील उधना ते मिरजदरम्यान पंढरपूरमार्गे विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. दि. ५ व ... ...
Ashadhi Wari Pandharpur : उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग गुरुवारी कमी करण्यात आला. त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागेची पाणी पातळी ओसरू लागली आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता एक फुटाने पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे सध्यातरी संभाव्य पुराचा ...
- नीरा भिवरा पडता दृष्टी ! स्नान करिता शुद्ध सृष्टी! अंती तो वैकुंठप्राप्ती ! ऐसे परमेष्ठी बोलिला !!''माउली माउली'' नामाचा जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात गुरुवारी माउलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. ...