सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांची फॉर्चुनर पंढरपुरजवळ ५० फूट खोल कालव्यात कोसळली. यामध्ये त्यांचा मृत्यु झाला असून इतर ३ जण गंभीर जखमी आहेत. ...
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात राबवण्यात येत असलेल्या कॉरिडॉरबाबत राज्य सरकारने योग्य दखल न घेतल्यास पुढील आषाढी एकादशीच्या महापुजेला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलावण्याचा निर्धार ...
आषाढी-कार्तिकी भक्तगण येती म्हणत पंढरीत एकादशीला वैष्णवांचा मेळा जमतो. देशभरातून लाखो भाविक वारकरी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मैल न मैल प्रवास करुन येत असतात. ...
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडली. ...
Kartiki Ekadashi 2022: कार्तिकी एकादशीनिमित्त नामदेव पायरी, विठ्ठल सभामंडप विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात सुंदर व आकर्षक फुलाची आरास करण्यात आली आहे. ...