सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांना 'नव्या लालपरी 'तून प्रवास असून, त्याचे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. ...
Sugarcane Factory : "हक्काचे पेमेंट मिळाले नाही, तर शांत बसणार नाही!" या निर्धाराने श्री विठ्ठल साखर कारखान्याचे व्यापारी आणि कामगार पुण्यात आंदोलन करत आहेत. शासनाच्या मदतीने मिळालेल्या कोट्यवधींच्या निधीचा गैरवापर झाल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात ...
Bedana Market Solapur सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याची आवक वाढत आहे. यंदा गतवर्षाच्या तुलनेत दुप्पट दर मिळाल्याने बेदाणा उत्पादक मालामाल झाले आहेत. ...
Ashadhi Wari 2025 यंदा संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा आषाढी पायी वारीसाठी १९ जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी दिली. ...
Beed Sarpanch Santosh Deshmukh Case: सरकार आम्हाला कधी न्याय देईल, ते माहिती नाही. विठ्ठलाला साकडे आहे की, माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळू दे, असे सांगताना दिवंगत संतोष देशमुख यांच्या बहिणीला अश्रू अनावर झाले. ...